सारांश :
साधारणपणे कोणतीही संघटना तिच्या सभासदांच्या भल्याचा – कल्याणाचा विचार करते. सभासदांच्या अधिकारांसाठी संघर्ष करते. मागण्यांसाठी आंदोलन करते. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुध्द लढा देते.मग ती संघटना कामगारांची असो कि पायलटांची! आणि ह्यात गैर काहीच नाही. मात्र मला अपवाद दिसला तो शिक्षक संघटनेचा.विशेष करून ‘मुंबई आणि उपनगर माध्यमिक शिक्षक संघाचा’. शिक्षकांचे अधिकार व मागण्या वगैरेंसाठी तर ह्या संघाने आंदोलने केलीच-लढे दिलेच. आणि ते यशस्वीही केलेच. पण त्याहीपेक्षा काही आगळे-वेगळे असे केले.घडवले. तसेच विविध विषय- अध्यापक मंडळांचे कार्य सुद्धा.मला ते आवडले.मनापासून भावले. त्यावर मी भरभरून लिहिले.पैकी काही लेखांना ‘शिक्षक चळवळ’ह्या नावाने ग्रंथरूप दिले.माझा तोच छोटेखानी ग्रंथ तुम्हा वाचकांपुढे मोठया आनंदाने उलगडत आहे.
Click on
button to view in fullscreen mode. To zoom the page click on
button.



Who's Online : 0
give me a book shikshak chalval